उठसुठ आजारी पडूनये म्हणून स्वयंपाक घर आहे खरे उत्तर | Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

2021-08-24 0

जीवनामध्ये आपण कधी ना कधी तरी आजारी पडत असतोच. आजारी पडल्यामुळे आपले संपूर्ण शरीर हे कोलमडून जाते. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवू लागतो. आपण बाहेरचे अन्नपदार्थ टाळावे. आपल्या शरीराला पोषक असे खाद्यपदार्थच खावे. त्यामुळ आपण आजारपणाला आमंत्रण कमी वेळा देऊ. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी उठसुठ आजारी पडूनये म्हणून स्वयंपाक घर आहे खरे उत्तर यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Kitchen #Disease
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires